The Web Cloud Media

the news on web in leading news website in maharashtra

गीतकार जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर

पत्रकार राजू परुळेकर यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार जाहीर

मुंबई

विचार, विद्रोह, शब्द, संवेदना आणि कृती यांचा संगम घडवणाऱ्या समष्टी फाऊंडेशनने प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची यंदाची घोषणा करण्यात आली आहे. प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार तर राजू परुळेकर यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांना ‘सत्यशोधक उपाधी’ ही प्रदान करण्यात येणार आहे.

‘सारं काही समष्टीसाठी’ या सोहळ्याचे यंदा आठवं वर्ष आहे. ११ आणि १२ एप्रिल २०२५ रोजी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत हा दोन दिवसीय सोहळा रंगणार आहे. या दोन दिवसांत कला, साहित्‍य, सिनेमा, सामाजिक आदी विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

या सोहळ्या दरम्यान ७ मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. साहित्य आणि भाषाशास्त्रात ५० वर्षांच्या दिलेल्या योगदानासाठी प्रख्यात गीतकार व विचारवंत जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार, आयपीएस अधिकारी संदिप तामगाडगे यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार, प्रसिद्ध साहित्यिका डॉ. श्यामल गरूड यांना समष्टी गोलपीठा पुरस्कार, डॉ. अमोल देवळेकर यांना समष्टी निर्मिक पुरस्कार, तर एड. दिशा वाडेकर यांना समष्टी मूकनायक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अक्षय शिंपी यांची हृदयस्पर्शी दास्तांगोई सादरीकरण, रसिका आणि कृतिका बोरकर यांचा संगीत कार्यक्रम, वरुण सुखराज, सुमेध, मयुरेश कोण्णूर यांचा आशिष शिंदे यांच्यासोबत संवाद, सुकन्या शांता, दीपा पवार, अलका धुपकर, एड. दिशा वाडेकर यांच्यासोबत परिसंवाद, ‘तुही यत्ता कंची’- हेमंत ढोमे, मंदार फणसे, प्रज्ञा पवार, सत्यशोधक जलसाचे विशेष सादरीकरण, मालविका राज, सिद्धेश गौतम, कैलास खानजोडे, प्रशांत कुवर, रोहीणी भडांगे, स्वप्ना पाटसकर विक्रांत भिसे आणि लक्ष्मण चव्हाण आदी कलाकारांचे चित्र आणि शिल्प प्रदर्शन हे यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य असणार आहे.

सदर सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. स्वप्नील ढसाळ, वैभव छाया, हरेश तांबे यांनी केले आहे.

8 comments
Personal Finance

समष्टी फाऊंडेशनच्या या पुरस्कार सोहळ्याची घोषणा ऐकून खूप आनंद झाला. जावेद अख्तर, राजू परुळेकर, ज्ञानेश महाराव यांसारख्या मान्यवरांना सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ नाही, पण प्रत्येक वेळी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात एक वेगळीच भावना असते. कला, साहित्य, सिनेमा या विषयांवर चर्चा होणार आहे, हे खूपच उत्साहवर्धक आहे. या सोहळ्यातील विविध कार्यक्रमांची योजना खूपच आकर्षक वाटते, विशेषत: अक्षय शिंपी यांचे सादरीकरण आणि इतर कलाकारांचे प्रदर्शन. पण मला एक प्रश्न पडतो, या सोहळ्यातील चर्चा आणि कार्यक्रमांचा समाजावर कसा प्रभाव पडेल? तुमच्या मते, या सोहळ्यातून कोणता संदेश जगापर्यंत पोहोचेल?

VK

समष्टी फाऊंडेशनच्या या पुरस्कार सोहळ्याची घोषणा खरोखरच प्रेरणादायी आहे. जावेद अख्तर, राजू परुळेकर आणि इतर मान्यवरांना सन्मानित करण्याचा हा कार्यक्रम समाजातील विविध क्षेत्रांतील योगदानाला मान्यता देणारा आहे. कला, साहित्य, सिनेमा आणि सामाजिक विषयांवर चर्चा करण्याची ही संधी खूपच महत्त्वाची आहे. या सोहळ्यातील विविध कार्यक्रम आणि प्रदर्शने योगदानाच्या विविध पैलूंना प्रकाशझोतात आणणारी आहेत. डॉ. स्वप्नील ढसाळ, वैभव छाया आणि हरेश तांबे यांचे आवाहन या कार्यक्रमाच्या महत्त्वाचे दर्शवते. या सोहळ्यातील कोणत्या कार्यक्रमाची तुम्हाला सर्वात जास्त अपेक्षा आहे?

Atlantic

समष्टी फाऊंडेशनच्या या सोहळ्याची घोषणा ऐकून खूप आनंद झाला. जावेद अख्तर, राजू परुळेकर यांसारख्या महान व्यक्तींचा सन्मान हा योग्य निर्णय वाटतो. साहित्य, कला, सिनेमा या विविध क्षेत्रांतील चर्चा हे खरंच एक महत्त्वाचं आणि समाजाला प्रेरणादायी उपक्रम आहे. अक्षय शिंपी, रसिका बोरकर यांच्या कार्यक्रमांच्या अपेक्षेने उत्साह वाटतोय. या सोहळ्यातील ‘सत्यशोधक उपाधी’ देण्याचा निर्णय खरंच प्रशंसनीय आहे. त्याचबरोबर, हे आयोजन समाजातील बदलाची एक मोठी चर्चा का नाही उघडत? तुमच्या मते, अशा प्रकारच्या उपक्रमांचा समाजावर कितपत प्रभाव पडतो? उत्तर द्या, खरंच जाणून घ्यायचं आहे.

IT

समष्टी फाऊंडेशनचा हा सोहळा खरोखर प्रेरणादायी आहे. साहित्य, कला आणि सामाजिक विषयांवर चर्चा करण्याची ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे. जावेद अख्तर, राजू परुळेकर यांसारख्या व्यक्तींचा सन्मान करणे हे योग्यच आहे. अशा कार्यक्रमांमुळे समाजातील विविध क्षेत्रांतील लोकांना ओळख मिळते. मला वाटते की असे सोहळे आणखी वाढवले पाहिजेत. त्यामुळे युवकांना प्रेरणा मिळेल. तुम्हाला वाटते का की असे कार्यक्रम सामाजिक बदल घडवून आणू शकतात?

Авиамоделирование

समष्टी फाऊंडेशनने केलेली ही पुरस्कारांची घोषणा खरंच प्रेरणादायक आहे. जावेद अख्तर, राजू परुळेकर आणि इतर सन्मानित व्यक्तींचं योगदान फार मोलाचं आहे. विशेषतः नामदेव ढसाळ आणि ऊलगुलान पुरस्कारांनी त्यांना योग्य गौरव दिल्याचं दिसतं. या सोहळ्यात कला, साहित्य आणि सामाजिक चर्चांचा समावेश आहे, जो या क्षेत्रातील नवनिर्मितीला चालना देईल. माझ्या मते, अशा कार्यक्रमांमुळे समाजातील विविध विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळते. तुम्हाला या सोहळ्यातील कोणतं कार्यक्रम सर्वात जास्त आकर्षक वाटतं? म्हणजे, हे कार्यक्रम समाजाला खरंच प्रेरणा देणार आहेत का?

Media

समष्टी फाऊंडेशनच्या या सोहळ्यात विविध क्षेत्रातील प्रतिभांचा सन्मान करण्यात आला आहे. जावेद अख्तर, राजू परुळेकर यांसारख्या मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांच्या योगदानाचा गौरव केला जात आहे. या कार्यक्रमात कला, साहित्य, सिनेमा यासारख्या विविध विषयांवर चर्चा होणार आहे. सोहळ्यातील कलाकारांचे सादरीकरण आणि प्रदर्शन हे यंदाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या सोहळ्यातील विविध कार्यक्रमांमुळे समाजातील सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळींना प्रोत्साहन मिळेल का?

Форум

हे सोहळ्याचे वर्णन वाचून खूप आनंद झाला! समष्टी फाऊंडेशनचा हा उपक्रम खरोखर प्रेरणादायी आहे. जावेद अख्तर, राजू परुळेकर यांसारख्या मान्यवरांचा सन्मान करणे हे योग्यच आहे. कला, साहित्य, सिनेमा यांसारख्या विविध क्षेत्रांतील चर्चा आणि कार्यक्रमांमुळे हा सोहळा आणखी समृद्ध होणार आहे. मला वाटते, अशा कार्यक्रमांमुळे समाजातील विविध विचार आणि कला प्रकारांना प्रोत्साहन मिळते. तुम्हाला या सोहळ्यातील कोणता कार्यक्रम सर्वात जास्त आवडेल? माझ्या मते, अक्षय शिंपी यांचे दास्तांगोई सादरीकरण खूप मनोरंजक वाटतं. तुमचं काय मत आहे?

Media

समष्टी फाऊंडेशनच्या या सोहळ्याची घोषणा खरोखरच प्रेरणादायी आहे. विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सन्मान करणे हे एक उत्तम उपक्रम आहे. जावेद अख्तर, राजू परुळेकर यांसारख्या व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या योगदानाचा गौरव करणे योग्यच आहे. या कार्यक्रमात कला, साहित्य, सिनेमा यासारख्या विषयांवर चर्चा होणार आहे, ज्यामुळे सामाजिक जागृती आणि विचारांचा प्रसार होईल. मला आशा आहे की हा सोहळा यशस्वी होईल आणि सहभागी होणाऱ्या सर्वांना यातून प्रेरणा मिळेल. या कार्यक्रमातील चर्चा आणि प्रदर्शनांमुळे कोणते नवीन विचार आणि दृष्टिकोन उदयास येतील?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *