October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याण आधारवाडी कारागृहात शनिवारी ‘दिवाळी पहाट’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ठाण्यातील सूर ताल ग्रुपने भावगीत, भक्तिगीत, देशभक्तीपर तसेच...

अंबरनाथ कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सोमवारी अंबरनाथमध्ये विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यांनी प्राचीन शिवमंदिर...

कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती (अंतर्गत) आयोजित बहुजन महामाता जनजागृती महोत्सव २०२५ मध्ये सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थांचा...

डोंबिवली कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते एकता नगर येथे माजी नगरसेवक राजन मराठे व ज्योती मराठे...

पडघा तरुणाईला विचारमंथन व अभिव्यक्तीचे व्यासपीठ देणारा "रेनी कार्निवल संवाद तरुणाईचा २०२५ – पर्व तिसरे" हा भव्य कार्यक्रम पडघा येथील...

पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाची नवी दिशा कल्याण कल्याण पूर्व विभागातील ड वार्ड मध्ये रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगरतर्फे राबविण्यात आलेल्या ‘अमृत...

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे प्रेस क्लब कल्याणच्या वतीने वार्तालाप संपन्न कल्याण सध्याच्या डिजिटल युगात फसवणूक करणारे तंत्रज्ञान वाढत असून यामुळे...

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पोलिसांना निवेदन, आंदोलनाचा इशारा! सोनल सावंत-पवार डोंबिवली डोंबिवली शहर आणि विशेषतः कल्याण-शिळफाटा मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे...

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन कल्याण महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजना बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी पोचविणाऱ्या शहापूर आणि भिवंडीमधील महिला कर्मचाऱ्यांना...

कल्याण पूर्वेतील द्वारका विद्यालयात दीप अमावास्येच्या निमित्ताने गड-किल्यांच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देणारा अनोखा दीपोत्सव साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्य संस्थापक...