पत्रकार राजू परुळेकर यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार जाहीर मुंबई विचार, विद्रोह, शब्द, संवेदना आणि कृती यांचा संगम घडवणाऱ्या समष्टी फाऊंडेशनने...
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
मुंबई ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ या उदात्त भावनेतून संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी...
दिल्ली गाजियाबाद दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने अंतिम विजेतेपद प्राप्त केले. या स्पर्धेत 16 राज्यांनी...
नव उद्योजकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन अंबरनाथ गुर्जर समाजाच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने गुर्जर उद्योग...
डोंबिवली : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हद्दीत कल्याण, डोंबिवली विभागातील खासगी आणि सरकारी जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे...
डोंबिवली जय दुर्गा माता क्रिकेट संघ, काटई आयोजित हेदुटणे गावाजवळील कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीत डे-नाईट क्रिकेट महास्पर्धेचे...
टिटवाळा सावरकर नगरमध्ये विकासकामांचे भूमीपूजन कल्याण कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने विकासकामे सुरू असून टिटवाळा परिसराचाही सर्वांगीण विकास करण्याच्या...
आमदार राजेश मोरे यांनी घेतला कामाचा आढावा डोंबिवली कल्याण ग्रामीण मतदार संघातील आडीवली ढोकळी पिसवली परिसरात राज्य शासनाच्या अमृत योजनेतून...
सोनल सावंत पवार डोंबिवली स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या अतुलनीय पराक्रम आणि शौर्यगाथा सांगणारा "छावा"चित्रपट सध्या देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित...
विकासकामांना गती येणार! कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासमवेत कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांची आज महत्वपूर्ण...