रिंग रोड प्रकल्पातील ८४० जणांच्या पुनर्वसनाची मागणी कल्याण KDMC च्या रिंग रोड प्रकल्पात ८४० जणांची घरे बाधित झाली आहेत. या...
District News
ठाणे जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. ०१ ऑगस्ट २०१४ मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाची लोक गाव समुहाने वस्ती करून राहत असत. ठाणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत आगरी व कुणबी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. ठाणे जिल्ह्यांतील स्थानिक भाषा म्हणून आगरी बोलीकडे प्रामुख्याने पाहिले जाते.
कल्याण कल्याणच्या महेश पाटील यांची औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ठाणे जिल्हा हौशी शरीर...
टीम परिवर्तनची सामाजिक बांधिलकी कल्याण समाजातील वंचित आणि गरजु, दुर्लक्षित घटकांपर्यंत त्यांना आवश्यक अशा गोष्टी टीम परिवर्तन वेळोवेळी पुरवत असते असाच एक...
व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला आणि खंडणी प्रकरण कल्याण खंडणी प्रकरणात एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक सचिन खेमा याला...
डोंबिवली रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या रुक्ष भिंतीना बोलके करण्याचे काम KDMC ने हाती घेतले आहे. शहरातील भिंती लोकसहभागातून रंगवून शहराला एक...
कल्याण KDMC क्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्या ७७९ व्यक्तींकडून ३ लाख ८९ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात...
कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कल्याण पूर्व विभागात महापालिकेच्या माध्यमातून माध्यमिक शाळा सुरू करण्याची मागणी कल्याण विकासिनी संस्थेच्या माध्यमातून ऍड....
कल्याण पश्चिमेतील नूतन विद्यालयात भव्य पतंग साकारत "कोरोना गो बॅक" चा संदेश दिला. सन १९२७ मध्ये सायमन कमिशन गो बॅकच्या...
सम्राट अशोक विद्यालयातील उपक्रम कल्याण विविध पदांवरील अधिकाऱ्यांचे जीवन कसे असते. त्या पदावर जाण्यासाठी कशाप्रकारे अभ्यास व कष्ट घ्यावे लागतात....
कल्याण मलकापुर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुमारी गट बॉल बॅडमिंटन स्पर्धेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. एस.एस.टी. महाविदयालयातील...