April 18, 2025

news on web

the news on web in leading news website

District News

ठाणे जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. ०१ ऑगस्ट २०१४ मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाची लोक गाव समुहाने वस्ती करून राहत असत. ठाणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत आगरी व कुणबी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. ठाणे जिल्ह्यांतील स्थानिक भाषा म्हणून आगरी बोलीकडे प्रामुख्याने पाहिले जाते.

कल्याण : पुणे चिखली येथील विश्वा स्पोर्ट्स अँकॅडमी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत राज्यातील विविध जिल्हे आणि तालुके यांनी सहभाग...