October 20, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याण जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे दर वर्षी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. याचाच एक...

नेव्ही नगर निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणूकीनुसार मानवता व विश्वबंधुत्वाचे उदात्त आध्यात्मिक करण्याबरोबरच मानवमात्राचे आरोग्य, समृद्धी आणि सशक्तीकरणाचे...

ठाणे श्री माँ ट्रस्ट संचालित श्री माँ विद्यालय ऑफ घोडबंदर रोड, पातलीपाडा या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 19 व्या आंतरशालेय...

सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी राबवण्यात आला उपक्रम कल्याण कल्याणच्या आयमेथॉन 4 मध्ये यंदा 5 हजार धावपटू सहभागी झाले होते. ज्यामध्ये कल्याण...

कल्याण कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या वतीने बुधवारी "संविधान सन्मान दिवस" कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रांगणात दुपारी आयोजित करण्यात आला...

कल्याण मुंबई विद्यापीठ ठाणे स्पोर्ट्स कमिटी, अचिव्हर्स कॉलेज कल्याण आणि ठाणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग...

लेखक दिग्दर्शक नीलमाधव आणि स्टडी वेव्हज् बहुउद्देशिय संस्थेचा उपक्रम कल्याण लेखक दिग्दर्शक नीलेश पाटील (नीलमाधव) आणि स्टडी वेव्हज् बहुउद्देशिय संस्था...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कल्याण कल्याण डोंबिवलीसाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरण आरक्षित करण्याची आग्रही मागणी...

महत्त्वाकांक्षी वीजप्रकल्प ; मनोऱ्याची उंची वाढवण्याचा निर्णय कल्याण सरकारी पायाभूत सुविधांचा विकास हा नेहमीच निसर्गाच्या मुळावर उठत असल्याची ओरड केली...

कल्याण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आज त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. महापालिका मुख्यालयात महापालिका...