कल्याण कुटुंब हा एकसंघ राहिला पाहिजे. घरात पडलेली मधली भिंत ही फारच दुःखदायक घटना असते असे उद्गार “मधली भिंत” या...
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
कल्याणएमसीए (महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशन) ने 22 आणि 23 एप्रिल 2023 रोजी ‘स्टार्ट-अप, नावीन्य आणि उद्योजकता’ या विषयावर त्यांची 33...
मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश कल्याण लठ्ठपणाच्या आजाराने ग्रासलेल्या १०० किलो वजनाच्या ४० वर्षीय रुग्णावर नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये यशस्वी प्रत्यारोपण...
कल्याण बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व नियम २०११ अनुसार वंचित व दुर्बल घटकांसाठी आरक्षित २५% जागांवर...
उच्चशिक्षित चोरट्यास खडकपाडा पोलिसांनी केली अटक कल्याण डान्सबारमध्ये मजा करण्याच्या लागलेल्या सवयीची हौस पूर्ण करण्यासाठी घरफोडी करण्याकडे वळलेल्या उच्चशिक्षित रोशन...
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत केडीएमसी कार्यक्षेत्रातील जनतेला सुचित करण्यात येते की, जरी कोविडचे प्रमाण वाढत असले तरी, घाबरू...
नागपूर महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ०२ एप्रिल रोजी नागपूर येथील तायवाडे येथे घेण्यात आली. या...
कल्याण ‘अविश्वसनीय भारत, अविश्वसनीय लोक’हि संकल्पना समोर ठेवत समाजातील बांधवांसाठी निस्वार्थपणाने काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा सोलेस इंडिया ऑनलाईन, केडीएमसी, मोहन...
मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प : सात बाराही राहतोय जमीन मालकांच्याच नावावर मुंबई मुंबईसह आसपासच्या एमएमआर परिसराला अखंड वीज पुरवठ्यासाठी केंद्र...
परमात्माच्या प्राप्तीनेच जीवनाला उचित मार्गदर्शन प्राप्त होते : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज नवी मुंबई ‘‘परमात्म्याच्या प्राप्तीनेच जीवनाला उचित मार्गदर्शन प्राप्त...