प्रेस क्लब, कल्याणच्या वतीने पत्रकार दिन साजरा कल्याण पत्रकारांसाठीचे कायदे-निकष बदलण्याची गरज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली असून त्यासाठीची...
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
कल्याण शासन निर्देशानुसार १५ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विशेष गोवर लसीकरणाची पहिली फेरी राबविण्यात...
कल्याण चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही दिवसांत अटक करणाऱ्या महात्मा फुले चौक पोलिसांचा भाजपा महिला...
वासिंद क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई विभागीय...
कल्याण पश्चिमेतील फाँरेस्ट काँलनीत उभारलेल्या स्वामी समर्थ मठाचे संस्थापक आणि महाराष्ट्रात १७ मठ साकारून स्वामी समर्थ सेवेचा आंगिकार हजारो भक्तांना...
मुंबई भारतातील आघाडीचे रेडियो नेटवर्क रेडियो सिटी ‘रेडियो सिटी सुपर सिंगर’कार्यक्रमाचा सीझन 14 लवकरच सुरु होत आहे. एक दशकापेक्षा अधिक...
कल्याण कल्याण डोंबिवलीतील रसिकमान्य देवगंधर्व महोत्सवाची रविवारी सांगता झाली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राची सुरवात रसिकप्रिय शास्त्रीय गायिका गौरी पाठारे...
मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यात ए. व्ही. स्पोर्ट्सचे योगदान महत्वाचे - पवार कल्याण अलीकडच्या धावपळीच्या व मोबाईलच्या युगात मैदानी खेळांची जागा...
केडीएमसी विद्युत विभागाने केले सादरीकरण कल्याण वसुंधरा दिनांतर्गत केडीएमसीच्या विद्युत विभागाने सौर उर्जेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी आता कंबर कसली आहे....
कल्याण २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण पूर्वच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संविधान गुणगौरव प्रश्न मंजुषा...