महापालिका आयुक्त डॉ. दांगडे यांचा निर्णय कल्याण यावर्षी कोरोनाचे संकट कमी झाले असले तरीही सर्व खबरदारी घेऊनच गणेशोत्सवाचे आयोजन करावे,...
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते नुकतीच वारसाहक्काने १२ कर्मचा-यांना सफाई कामगार या पदावर नियुक्ती पत्रे...
राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट कल्याण केडीएमसी हद्दीत सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामासोबतच नागरी सुविधांकडेही लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादीने...
कल्याण सुभेदार वाडा कट्टा आणि याज्ञवल्क्य यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथील याज्ञवल्क्य या सभागृहात छत्री रंगवणे या कार्यशाळेचे व त्यासोबतच...
कल्याण ट्रक ड्रायव्हिंग करत असताना आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी, प्रवासात येणारे चांगले वाईट अनुभव “द ट्रकर एक प्रवास” या सिनेमातून दाखवण्यात...
कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्व साधारण...
- महापालिका अति.आयुक्त सुनिल पवार कल्याण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त "घरोघरी तिरंगा" हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सगळयांनी उस्फुर्तपणे सहभागी व्हावे असे...
भारतात सर्वप्रथम केरळ राज्यात ‘मंकी पॉक्स’ आजाराचे रुग्ण आढळले आहेत. सर्वसाधारणपणे मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी २...
भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. या स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून गेल्या 75 वर्षांत भारताने आपली वेगळी...
कल्याण ‘आपले जीवन परोपकारासाठी वेचल्यानेच त्याचे मोल वाढते’ या निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणूकीला अनुसरुन ठाकुर्ली येथे ७३...