कल्याण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेत महापालिका कर्मचा-यांबरोबरच नागरिक, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था यांनी देखील सहभागी होऊन कल्याण डोंबिवली परिसर...
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
कल्याण सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कल्याण मधील हेल्पिंग हँण्ड या संस्थेला अमर हिंद संस्थेच्या वतीने अमरऊर्जा पुरस्कार प्रदान करण्यात आला...
ठाणे संत निरंकारी मिशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, कळवा येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये कळवा परिसरातील २०६...
कल्याण संत निरंकारी मिशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी मिशनने सुरु केलेल्या ‘वननेस वन’ नागरी वृक्ष समूह...
कल्याण विकास फाउंडेशन व माजी आमदार नरेंद्र पवार आयोजित तिरंगा दिंडी कल्याण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी...
भारतीय सांस्कृतिक पोशाखात विद्यार्थी होणार सहभागी कल्याण “घरोघरी तिरंगा" उपक्रमाच्या जनजागृतीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात...
कल्याण घरोघरी तिरंगा या उपक्रमात उत्स्फूर्त सहभागी होऊन 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवावा असे आवाहन महापालिका आयुक्त...
सम्राट अशोक विद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम कल्याण पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या...
संयुक्त आदिवासी उत्सव समिती कल्याणचे आयोजन कल्याण आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख जगाला व्हावी आणि एकजुटीचे प्रदर्शन व्हावे यासाठी...
कल्याण नवी मुंबई आतंतराष्ट्री विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव नुकताच नव्या शिंदे सरकारने पारित केला. विमानतळाला नाव लागावे...