October 21, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याणमध्ये रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्सची स्थापना कल्याण कल्याणमध्ये रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्सची स्थापना करण्यात आली असून रोटरी क्लब...

मुंबई कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा दि. २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २ हजार...

कल्याण भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने अमेच्युअर कबड्डी असोसिएशन हरयाणा यांच्यावतीने २१ जुलै ते २४ जुलै या कालावधीत ६९ वी...

केडीएमसी निवडणुकीची प्रारूप यादी प्रसिद्ध कल्याण कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या...

मुंबई राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून सध्या दिवसाला ४ हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मास्क घालणे, आरोग्याचे नियम...

प्रलंबित असलेली आरटीई प्रवेशांची शुल्क प्रतिपूर्ती तातडीने करण्याची मेस्टाची मागणी कल्याण आरटीई विद्यार्थ्यांसाठीचे १ हजार ५०० कोटींची शासनाकडे थकबाकी प्रलंबित...

डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर परिसरात १७ ठिकाणी आयोजन कल्याण सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन आशीर्वादांनी संत निरंकारी मिशन मार्फत...

कल्याण कल्याण मधील सामजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेला बाळशास्त्री जांभेकर समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाल आहे. नाशिक येथील...

कल्याण सलग तेराव्या वर्षी सम्राट अशोक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. कोरोना काळात...

मुंबई बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर...