पनवेल होप मिरर फाउंडेशन संस्था ही विविध उपक्रम हाती घेत असून, गरीबांना मदतीचा हात असते. या होप मिरर फाउंडेशन संस्थेचा...
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस असतो, कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडतो. त्यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होऊन डासांची...
कल्याण कोरोनामुळे निधन झालेल्या योगेश उल्हास जामदार याचा वाढदिवस त्याच्या कुटुंब आणि मित्र परिवाराने अनोख्या पद्धतीने साजरा केल्याचे पाहायला मिळाले....
कल्याण लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत...
माहिती घेण्यासाठी मारायला लावल्या फेऱ्या कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १० प्रभाग क्षेत्राच्या हद्दीत अनधिकृत फलक लागलेले नेहमीच दिसत असतात. प्रामुख्याने...
रक्तसंक्रमणासाठी सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनाच्या गरजेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेत ऐच्छिक...
मुंबई मागील दोन वर्षातील कोविड 19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि...
राज्यसभा निवडणूक निकालानंतर कल्याणमध्ये भाजपाचा जल्लोष कल्याण महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तीनही उमेदवारांना प्रचंड घवघवीत यश मिळाल्याबद्दल आज...
कल्याण आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिले...
सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० जून हा दिवस 'दृष्टिदान दिन' म्हणून साजरा केला जातो. मृत्यूनंतर नेत्रदान...