डोंबिवली बांधकाम व्यावसायिक यांच्या इमारत बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलचा अपहार करून भंगार व्यावसायिकांना स्टील विकणाऱ्या आणि बांधकाम व्यवसायिक व स्टील...
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
कल्याण रीजन्सी ग्रुप, स्केटिंग असोसिएशन ऑफ कल्याण तालुका व स्पोर्ट्स केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी जिल्हास्तरीय रीजन्सी ट्रॉफी२०२२ ही...
मुंबई आमचं बालपण हुंदडण्यात, मौजमस्ती करण्यात गेलं; पण वेणूचं तसं जाणार नाही. वेणू मौज-मजा करणार, खेळणार, हसणार, बागडणार; मात्र त्याच...
१०५१ सभासद नोंदणीचा विश्वविक्रम करण्याचा उपक्रम 'पुस्तके आपले खरे मित्र', 'वाचाल तर वाचाल' ही वाक्ये आपण अनेकदा ऐकत असतो....
यंत्रसामुग्रीद्वारे सफाई करण्याची मनसेची मागणी कल्याण पावसाळ्याच्या तोंडावर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात छोट्या आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामे जोरात सुरु...
कल्याण रेल्वे अधिकाऱ्याला लुटणाऱ्या त्रिकूटास आरपीएफच्या मदतीने कल्याण जीआरपीने अटक केली. घरी जाणाऱ्या रेल्वे अधिकारी चंद्रकांत कारंडे यांच्यासोबत हा प्रकार...
डोंबिवली सांस्कृतिक शहर म्हणून डोंबिवली शहराची ओळख. या शहराने क्रीडा क्षेत्रामध्ये ही उल्लेखनीय कामगिरी बजावली असून अनेक दिग्गज खेळाडू, मार्गदर्शक,...
कृषिप्रधान असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांचा कृषि क्षेत्राकडील ओढा कमी होत आहे. त्याला कारणेही अनेक आहेत. अवेळी पाऊस, कृषि मालाला योग्य दाम...
मुंबई केरळमधील ५ वर्षाखालील मुलांमध्ये टोमॅटो तापाची लागण होत आहे. कोल्लम जिल्ह्यातील आर्यनकावू, आंचल आणि नेदुवाथूर सारख्या भागात अधिक प्रकरणे...
मुंबई ध्येयनिष्ठ व निर्भीड पत्रकार समाजाला प्रतिबिंब दाखवत असतात. समाजातील त्रुटींवर बोट ठेवत असताना चांगल्या कामाची दखल घेणे हेदेखील तितकेच...