कल्याण 'शून्य सावली दिवस' ही भौगोलिक घटना लहान-थोरांना अत्यंत कुतूहल निर्माण करणारी आहे. खेळ सावल्यांचा सर्वांनाच आनंददायी वाटतो. परंतु आपल्या...
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
कल्याणपासून साधारण सात किलोमीटर अंतरावर तसेच भिवंडीनजीक ठाणे नाशिक महामार्गावर एक किलोमीटर अंतरावर लोनाड हे छोटस गाव आहे. याच गावात...
कोरोना काळानंतर घर खरेदीत तेजी कल्याण एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने कल्याणमध्ये १९ ते २२ मे दरम्यान 'प्रॉपर्टी एक्सो 2022'...
मुंबई रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी तीनही रेल्वे मार्गावर रविवार, १५ मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक...
कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना ही शासन राजपत्रामध्ये दिनांक १३ मे, २०२२ रोजी...
कल्याण वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित व पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिम विभागातील काही भागाचा वीजपुरवठा गुरुवारी (१२ मे) काही काळ...
मुंबई दादर येथील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्धारित वेळेत व अत्यंत...
मुंबई आपली जर विचारधारा सुस्पष्ट असेल तर आपल्याला परिस्थिती आरशा प्रमाणे दिसते. ज्यात चूक बरोबर दोन्ही गोष्टी दिसतात, भविष्यात होऊ...
ठाणे ग्रामीण पोलिस मुख्यालयासाठी जमीन देण्याची मागणी शासनाकडून मान्य ठाणे ठाणे ग्रामीण पोलिसांना पोलीस मुख्यालय उभारणीसाठी भिवंडी तालुक्यातील वाशेरे आणि...
मुंबई वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रबुद्ध भारताचे मुख्य संपादक ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत पाक्षिकात लिहिलेल्या अग्रलेखांचे...