मुंबई महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू कोरोना निर्बंध हटविण्याची घोषणा केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सतत कमी होत असून मागील दोन...
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
अयन:- उत्तरायण ऋतु:- शिशिर संवत्सर:-प्लव मास:- फाल्गुन पक्ष:- कृष्ण तिथी:- अमावास्या वार:- शुक्रवार नक्षत्र:- उत्तराभाद्रपदा आजची चंद्र राशी:- मीन सूर्योदय:-६:३२:१६...
मुंबई गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या...
कल्याण दिव्यांग खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदान तयार करणार, असे आश्वासन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आज दिले. २३ मार्च ते...
कल्याण जागतिक वन दिनाच्या पार्श्वभूमीवर वनपरिक्षेत्र पडघा व संयुक्त वन व्यवस्थापन समिती, पहारे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सायंकाळी पहारे गावात...
नववर्षाचे स्वागत करा ‘सेल्फी विथ गुढी’ने तुमचा आनंद आमच्यासोबत करा द्विगुणीत गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक. गुढीपाडव्यानिमित्त...
कल्याण कोणत्याही समाजातील कुटुंबाने आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना सुसंस्कृत आणि सुशिक्षित बनवले व चांगल्या व्यवसाय नोकरीत आणले तर...
अयन:- उत्तरायण ऋतु:- शिशिर संवत्सर:-प्लव मास:- फाल्गुन पक्ष:- कृष्ण तिथी:- चतुर्दशी वार:- गुरुवार नक्षत्र:- पूर्वाभाद्रपदा आजची चंद्र राशी:- मीन सूर्योदय:-६:३२:१६...
पंचायत समिती सभापती रेश्मा भोईर बिनविरोध कल्याण एकीकडे राज्यात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात रोजच सत्ता संघर्ष पाहायला मिळत असतांनाच कल्याणमध्ये भाजप, राष्ट्रवादी व...
चैत्यभूमी येथे हेलिकॉप्टरने करण्यात येणार पुष्पवृष्टी मुंबई भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते. सुदैवाने कोरोनाचे सावट कमी झाले आहे....