नवी दिल्ली ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले....
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
मुंबई आजचे युग हे तंत्रज्ञानाचे व संगणकाचे युग आहे. आपले वैयक्तिक व सामाजिक आयुष्य या तंत्रज्ञानाशी जोडले गेले असल्यामुळे त्याचे...
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला मुंबई सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या करणे यातच वाया घालवणाऱ्या उद्धव...
कल्याण अचिव्हर्स बिजनेस इनक्यूबेटरने आयोजित केलेल्या 'सर्वोत्तम बिझनेस आयडिया २०२२’ प्रेझेंटेशनसाठीची दुसरी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गुरुवार, २४ मार्च रोजी यशस्वीपणे...
राज्य शासनही देणार आर्थिक योगदान - मंत्री टोपे यांची माहिती मुंबई राज्यातील युवक, महिला, दिव्यांग व्यक्ती, विधवा आदींच्या कौशल्य विकासाला...
मुंबई राज्यात कौशल्य वृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्थांच्या सहकार्याने ज्ञान आदान-प्रदान...
उल्हासनगर दिव्यांग व्यक्ती या त्यांच्या रोजच्या आयुष्यात अनेक अडचणींना तोंड देत असतात. अशात रोजचा उदरनिर्वाह करत असताना त्यांना बेरोजगारीला देखील...
अजित पवारांच्या निर्णयामुळे इंधन होणार स्वस्त मुंबई उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या निर्णयानुसार सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत...
पालापाचोळा, लाकडाचे साहित्य आणि हरित कचरा जळाला ठाणे कोपरी, कन्हैया नगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या हरित व्यवस्थापन केंद्रमधील सुकलेल्या पालापाचोळा, लाकडाचे...
मुलांना केले ब्रश आणि पेस्टचे वाटप ठाणे राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमात १६० आदिवासी लहान मुलांच्या दातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी...