कल्याण केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबरच महापालिकेची आरोग्य सुविधा सुधारण्यावरही भर दिला आहे....
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
मुंबई होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. होळी, धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात...
कल्याण केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणाचा शुभारंभ कल्याण पश्चिम येथील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथे...
कल्याण जागा डेवलपमेंट करण्याच्या नावाने घेऊन बांधकाम संस्था स्थापन करत त्या संस्थेच्या नावाने बँक खाते उघडून चेकवर खोट्या सह्या करून...
परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती मुंबई होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त १००...
पोलिस आणि न्यायालयाच्या हरकतीनंतर केली कारवाई कल्याण पश्चिमेतील सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयासमोर आणि कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या संरक्षक भिंतीस लागून...
मुंबई पर्यावरणपूरक होळीचे आयोजन आणि नैसर्गिक रंगांची उधळण करत आनंदाची धुळवड साजरी करूया, असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
वालधुनी नदी संवर्धनासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका उदासीन कल्याण वालधुनी नदी संवर्धनासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका उदासीन दिसत असून छोट्या नगरपालिका आणि महानगरपालिका...
सीकेपी संस्थेतर्फे ज्येष्ठ महिलांच्या समारंभात प्रा. प्रधान यांची खंत कल्याण हिंदवी स्वराज्यातील स्त्रीयांचे कार्यकर्तृत्व मोठे होते. जिजाऊंपासून छत्रपतींच्या पत्नी, लेकी, सुनांसह अनेक महिलांनी स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानाची...
कल्याण जनरल एज्यूकेशन इन्स्टिट्यूट या संस्थेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत सार्वजनिक वाचनालय, कल्याणचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांची `उपाध्यक्ष’...