October 20, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कळवा पोलिसांनी शिताफीने गुन्हा आणला उघडकीस ठाणे कळवा येथे भरदिवसा घरफोडी करून कोणताही पुरावा मागे न ठेवणाऱ्या पालघर जिल्ह्यातील वालीव...

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या पाठपुरावा मागणीला यश कल्याण कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रात रिक्षा नूतनीकरणाची (पासिंग) संख्या वाढली असून कोकण विभाग...

"एक कविता कुसुमाग्रजांची एक कविता तुमची" कार्यक्रमाचे आयोजन कल्याण मराठी भाषा जगवायची असेल तर रोजगाराशी तिचा संबंध जोडला गेला पाहिजे....

कल्याण राजर्षि छत्रपती शाहू विद्या प्रसारक मंडळ संचालित मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला...

डोंबिवली मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून ग्रंथसंग्रहालयातर्फे स्वररंग निर्मित ‘मराठी मनाचा कॅनव्हास. 'MY बोली साजिरी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

संवत्सर:- प्लव अयन:- उत्तरायण ऋतु:- शिशिर मास:- माघ पक्ष:- कृष्ण तिथी:- चतुर्दशी/महाशिवरात्री वार:- मंगळवार नक्षत्र:- धनिष्ठा आजची चंद्र राशी:- मकर/कुंभ...

कल्याण जागतिक मराठी भाषा दिवस कल्याण पूर्वेतील ऑक्सिजन पार्क, गणेशवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मराठी शब्दकोडे...

मराठी जपणाऱ्या भाषाप्रेमींचा केला गौरव डोंबिवली डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, शिवसेना शहर शाखा आणि साहित्ययात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २४...

कल्याण मुलांना सातत्याने प्रश्न पडायला पाहिजे, त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला पाहिजे, म्हणजेच आपण विज्ञानाच्या जवळ जाऊन नवनवीन प्रयोग करायला शिकू...