April 22, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याण  उंच उंच हिरव्यागार डोंगररांगा आणि घनदाट जंगलांनी झाकलेल्या खोऱ्या असे हे निसर्गसृष्टीने समृद्ध अससेले माथेरान हे अनेक वन्यजीवांचे घर...

देशाच्या न्यायपालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना... विशेष प्रतिनिधी गुजरातसह संपूर्ण देश हादरविलेल्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील ३८ दोषी आरोपींना शुक्रवारी...

पंतप्रधानांच्या हस्ते पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण आणि उपनगरीय नवीन रेल्वेसेवांचा शुभारंभ ‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भावना ठाणे...

ठाणे  नौपाडा, विष्णू नगर, येथील कुळश्री बिल्डिंगमध्ये नारळाच्या झाडाला लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या एका भटका कावळ्याची सुखरूप सुटका करून त्याला जीवनदान...

ठाणे कोपरी जवळील जीवन संगीत इमारतीच्या पाहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक १२ मधील गॅलरीमध्ये ठेवण्यात आलेल्या जुन्या कपड्यांना व पुस्तकांना शुक्रवारी...

कल्याण  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रभाग रचनेवर ९९७ हरकती दाखल झाल्या आहेत. आज या हरकतींवर सचिव (अन्न...

अतिप्रसंगाला विरोध केल्याने केली विवाहितेची हत्या डोंबिवली  डोंबिवलीत एका 33 वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह घरातील सोफ्यात लपवून...

दैवी स्वराची देणगी लाभलेल्या 'बप्पीदा' नामक या मनस्वी कलाकाराच्या जीवनप्रवासावर एक कटाक्ष...   विशेष प्रतिनिधी यंदाच्या वर्षाच्या प्रारंभीच विविध क्षेत्रांमधील...

कल्याण  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून केंद्र शासनाने राबविलेल्या 'फ्रीडम टू वॉक' या स्पर्धेत भारतातील काही स्मार्ट सिटीजने...