पाताळगंगा एमआयडीसी परिसरात हलवणार मुंबई डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक, धोकादायक व अतिधोकादायक असे १५६ कारखाने स्थलांतरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र...
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
कल्याण रुवा फाउंडेशन आणि बिलियन हर्ट बिटिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालाजी हौसिंग सोसायटीमध्ये पौंगंडावस्थेतील मुलींचे...
संवत्सर :- प्लवअयन :- उत्तरायणऋतु :- शिशिरमास :- माघपक्ष :- शुक्लतिथी :- प्रतिपदा/द्वितीयावार :- बुधवारनक्षत्र :- धनिष्ठाआजची चंद्र राशी :-...
पॅनल पद्धतीने होणार निवडणूक४४ प्रभागापैकी ४३ प्रभाग त्रिस्तरीय.१३३ सदस्य सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येणार.६७ जागा महिलांसाठीसदस्य संख्येपैकी अनुसूचित जातीसाठी १३ जागा...
पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने होणार निवडणुका कल्याण कमागील दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या केडीएमसीच्या निवडणुकांचे बिगुल अखेर आज वाजले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका...
"वासूची सासू" पुन्हा रंगमंचावर..! अमेय रानडे 'अभिजात' निर्मित, 'व्यास क्रिएशन्स' प्रकाशित आणि 'प्रदीप दळवी' लिखित दर्जेदार कॉमेडी नाटक "वासूची सासू"...
'मौनम् सर्वार्थ साधनम्' कोणत्या राशीच्या लोकांसाठी आहे.. संवत्सर :- प्लवअयन :- उत्तरायणऋतु :- हेमंतमास :- पौषपक्ष :- कृष्णतिथी :- अमावस्यावार...
केडीएमसी व सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न कल्याण जगाची चिंता करणारा माणूस म्हणजे लेखक, पुस्तकांच्या वाचनाने माणूस श्रीमंत...
कल्याण लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजासाठी दिलेले योगदान न विसरण्यासारखे असल्याचे मत सिडकोचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते प्रमोद...
कोणत्या राशीच्या लोकांनी जंगम मालमत्तेत गुंतवणूक केल्यास लाभदायक ठरेल. संवत्सरन :- प्लवअयनन :- उत्तरायणऋतु :- हेमंतमास :- पौषपक्ष :- कृष्णतिथी...