केडीएमसी व सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न कल्याण जगाची चिंता करणारा माणूस म्हणजे लेखक, पुस्तकांच्या वाचनाने माणूस श्रीमंत...
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
कल्याण लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजासाठी दिलेले योगदान न विसरण्यासारखे असल्याचे मत सिडकोचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते प्रमोद...
कोणत्या राशीच्या लोकांनी जंगम मालमत्तेत गुंतवणूक केल्यास लाभदायक ठरेल. संवत्सरन :- प्लवअयनन :- उत्तरायणऋतु :- हेमंतमास :- पौषपक्ष :- कृष्णतिथी...
अल्पवयीन मुलीवर बापलेकाने केला लैंगिक अत्याचार कल्याण १६ वर्षीय पोटच्या मुलीवर सख्या बापासह भावाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोळसेवाडी...
काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमधील घटना कल्याण मेल एक्सप्रेसमध्ये लूटपाट करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. मेलमध्ये प्रवाशांना...
ठाणे ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात अजेय संस्थेच्या तेजायन सोहळ्याचा दुसरा आणि ऑफलाईन भाग पार पडला. लॉकडाऊननंतर ऑफलाईन कार्यक्रमातल अजेंयच...
कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार आज आर्थिक लाभ संवत्सर :- प्लवअयन :- उत्तरायणऋतु :- हेमंतमास :- पौषपक्ष :- कृष्णतिथी :- त्रयोदशीवार...
MFC पोलिसांनी पिस्तूल तस्कराला केली अटक गणेशकडून एक देशी पिस्तूल, एक देशी कट्टा यासह सहा जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली...
आमदार रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे जिल्हयाचे नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. स्थानिक मुद्यावर निघणारा मोर्चा त्यामुळे तर...
कल्याण सफाई कामगार हा समाजातील महत्वाचा घटक आहे. त्यांनी कोरोना काळात न थकता सफाईचे काम सुरूच ठेवले. त्यांच्या कामाचा सन्मान...