व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला आणि खंडणी प्रकरण कल्याण खंडणी प्रकरणात एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक सचिन खेमा याला...
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
डोंबिवली रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या रुक्ष भिंतीना बोलके करण्याचे काम KDMC ने हाती घेतले आहे. शहरातील भिंती लोकसहभागातून रंगवून शहराला एक...
कल्याण KDMC क्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्या ७७९ व्यक्तींकडून ३ लाख ८९ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात...
कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कल्याण पूर्व विभागात महापालिकेच्या माध्यमातून माध्यमिक शाळा सुरू करण्याची मागणी कल्याण विकासिनी संस्थेच्या माध्यमातून ऍड....
कल्याण पश्चिमेतील नूतन विद्यालयात भव्य पतंग साकारत "कोरोना गो बॅक" चा संदेश दिला. सन १९२७ मध्ये सायमन कमिशन गो बॅकच्या...
सम्राट अशोक विद्यालयातील उपक्रम कल्याण विविध पदांवरील अधिकाऱ्यांचे जीवन कसे असते. त्या पदावर जाण्यासाठी कशाप्रकारे अभ्यास व कष्ट घ्यावे लागतात....
कल्याण मलकापुर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुमारी गट बॉल बॅडमिंटन स्पर्धेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. एस.एस.टी. महाविदयालयातील...
कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था आयोजित राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व त्यागमूर्ती माता रमाई यांची संयुक्त जयंती...
कल्याण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून केंद्र शासनाने राबविलेल्या "फ्रीडम टू वॉक" या संकल्पनेत भारतातील काही स्मार्ट सिटीनी...
वाढत्या कोरोना रूग्णांमुळे केडीएमसी आयुक्तांचा निर्णय कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता कल्याण कृषी उत्पन्न बाजार...