October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याण : अलीहसन जाफरी (२२, रा.आंबिवली) या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. सराईत गुन्हेगार असलेल्या अलीहसनचा चेन स्नॅचिंग...

कल्याण : एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना कल्याणमध्ये हाच ओबीसी आरक्षणाचा लढा मजबूत करण्यासाठी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी...

महाराजांचा ज्यांनी अपमान केला त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही - राष्ट्रवादीचा इशारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला दुग्धाभिषेक...

कल्याण : कल्याणमधील जीन्स पॅन्टच्या कारखान्यांवर केडीएमसीने धडक कारवाई केली. क प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जीन्स वॉशिंग...

कल्याण : इकोफ्रेन्डली सांताक्लॉज फेस शाडूच्या मातीपासून बनविण्याचे धडे स्केचो ॲक्टिव्हिट सेंटर यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मानवली शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यासाठी कार्यशाळेचे...

  केंद्रीय मानव एकाधिकार संघटनतर्फे नागपूर येथे पुरस्कार प्रदान कल्याण : आरएसपी कल्याण, ठाणे यूनिटचे कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांना नुकताच महात्मा...

कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे तहसीलदारांना निवेदन कल्याण : १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र सरकारचा ओबीसी आरक्षण अध्यादेश याचिका कोर्टाने फेटाळल्याने ओबीसी आरक्षणाशिवाय कोणतीही...

टिटवाळा : ठाणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात तब्बल ३७ गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्याला कल्याण तालुका पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक...

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील दुसऱ्या ओमायक्रॉन रुग्णाला उपचाराअंती कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर महापालिका विलगीकरण कक्षातून आज डिस्चार्ज देण्यात आला आहे....

पाणीपुरी म्हटल्यावर प्रत्येकाच्या जिभेला पाणी सुटतं. आंबट-गोड-तिखट अशा वेगवेगळ्या चवींची जिभेचे चोचले पुरवणारी 'पाणीपुरी' आजारपणाला कारणीभूत ठरते. या पदार्थाने अनेकांची...