उल्हासनगर संत निरंकारी मिशनचे ज्येष्ठ पूज्य गुलाबचंदजी निरंकारी यांनी नुकतेच रविवारी सकाळी पाच वाजता आपल्या नश्वर देहाचा त्याग करून निराकार...
District News
ठाणे जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. ०१ ऑगस्ट २०१४ मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाची लोक गाव समुहाने वस्ती करून राहत असत. ठाणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत आगरी व कुणबी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. ठाणे जिल्ह्यांतील स्थानिक भाषा म्हणून आगरी बोलीकडे प्रामुख्याने पाहिले जाते.
ठाणे संत निरंकारी मिशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन वागळे इस्टेट, सेक्टर २०, किसननगर, ठाणे येथे रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान...
ठाणे ग्रामीण पोलिस मुख्यालयासाठी जमीन देण्याची मागणी शासनाकडून मान्य ठाणे ठाणे ग्रामीण पोलिसांना पोलीस मुख्यालय उभारणीसाठी भिवंडी तालुक्यातील वाशेरे आणि...
ठाणे ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव यांच्या मातोश्री शकुंतला जाधव (वय ७९) यांचे आज दुःखद निधन...
सुभेदार वाडा कट्टा व कल्याण सांस्कृतिक मंचच्या वतीने विशेष स्पर्धेचे आयोजन कल्याण येथील सुभेदार वाडा कट्टा व कल्याण सांस्कृतिक मंच...
कल्याण जागतिक वन दिनाच्या पार्श्वभूमीवर वनपरिक्षेत्र पडघा व संयुक्त वन व्यवस्थापन समिती, पहारे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सायंकाळी पहारे गावात...
उल्हासनगर दिव्यांग व्यक्ती या त्यांच्या रोजच्या आयुष्यात अनेक अडचणींना तोंड देत असतात. अशात रोजचा उदरनिर्वाह करत असताना त्यांना बेरोजगारीला देखील...
मुलांना केले ब्रश आणि पेस्टचे वाटप ठाणे राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमात १६० आदिवासी लहान मुलांच्या दातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी...
मनसे आमदारांनी मांडली होती विधानसभेत लक्षवेधी पालकमंत्र्यांचे मनसे आमदारांनी मानले आभार कल्याण १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय...
१४ गावातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणार मुंबई ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात येणार असल्याची...